महाबळेश्वर येथे खाजगी फलकाच्या तक्रारीनंतर फक्त फलक काढण्याची कारवाई..

(अजित जगताप) महाबळेश्वर दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे एका जागरूक नागरिकांनी लेखी तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने महाबळेश्वर पोलीस ठाणे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला खाजगी कंपनीचा फलक काढण्याची कारवाई…

माणच्या मातीतील सत्कार भविष्यात ऊर्जा देईल -नगरसेविका कु. आकांक्षा वीरकर यांचे भावनिक उदगार

माणच्या मातीतील सत्कार भविष्यात ऊर्जा देईल –नगरसेविका कु. आकांक्षा शंकरभाई विरकर यांचे भावनिक उदगारनुकताच अहिंसा पतसंस्थेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. आकांक्षा शंकरभाई विरकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन व…

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

*भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज, *दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई पंढरपूर : (दि२५.)अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने…

सामान्य कार्यकर्त्यासाठी भाजप मंत्री व सेना आमदारांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

(अजित जगताप) वडूज दि: राजकारणामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता हा नेत्याची नाव पैल तीरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. परंतु, राज्याचे ग्रामविकास मंत्री व माण खटाव…

गुन्हे अन्वेषण करताना जात धर्माचा विचार करता कामा नये-प्रा.किरण सगर

(मुरुम प्रतिनिधी) गुन्ह्याचा तपास करत असताना जात धर्म पंथाचा विचार मनात येऊ नये असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर यांनी मांडले.विमलाई फाउंडेशनच्या वतीने मेरीट मेसर्स…

भाजप सरकार विरोधात शुक्रवार २९ मे रोजी राष्ट्रवादी पक्षाचे तीव्र आंदोलन..

सातारा दि: सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा मजबूत पाहायला मिळणार आहे. अनेक समस्यांमुळे सध्या सर्व नागरिक कंटाळून गेलेले आहेत त्यामुळे भाजप सरकार विरोधात शुक्रवार दिनांक २९ मे रोजी राष्ट्रवादी…

एआय’ (AI) तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी ठरतोय आधार: कृषी विभागाकडून कौतुक

म्हसवड वृत्तसेवा- …….’​भाटकी येथील ‘जगदंब व्हीआयपी शेती फार्म’ला कृषी अधिकारी व पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेटसध्याच्या आधुनिक युगात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे झाले असून, भविष्यातील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता –…

अत्यंत दुर्दैवी घटना, स्कार्पिओ कार दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू.

आंबेनळी घाटातील अपघाताने साताऱ्यातील आठ जण ठार पोलादपूर ( अजित जगताप)दि: आसनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आठ युवक सहलीसाठी गेले होते. यावेळी रविवारी दिनांक 24 मे रोजी रात्री त्यांच्या…

विलास खरात यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाचा कानडीत अनुवाद;

​साहित्य क्षेत्रातील ‘माणदेशचा’ सुवर्णक्षण! ज्येष्ठ साहित्यिक विलास खरात यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाचा कानडीत अनुवाद; वर्धा येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाध्यक्षपदी निवड ​आटपाडी / प्रतिनिधी :माणदेशच्या मातीतील शब्दवैभव आता केवळ महाराष्ट्रापुरते…

जनगणना करतेवेळी लिंगायतांनी काय लिहावं -दानिश तिमशेट्टी

पंढरपूर वृत्तसेवापंढरपूर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लिंगायत समाजाची बैठक आज रविवार दिनांक 24 मे रोजी पंढरी नगरीत पार पडलीयावेळी बोलताना हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत अध्यक्ष दानेश जी तिमशेट्टी यांनी…